आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील बीएमसी निवडणुकीच्या उमेदवारी वाटपावरून नाराजी नाट्य सुरू आहे. वॉर्ड क्रमांक १९३, १९६ आणि १९७ मध्ये इच्छुक उमेदवार नाराज आहेत, काही वॉर्ड मनसेला दिल्यानेही असंतोष आहे. या नाराजी दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर मध्यरात्री बैठक घेऊन उमेदवारांशी चर्चा केली आहे.