अक्षय खन्नाच्या ‘दृश्यम 3’ सोडण्याच्या निर्णयावर अजय देवगण स्पष्टच म्हणाला..

'धुरंधर'च्या यशाची हवा अक्षय खन्नाच्या डोक्यात गेली आहे, असे आरोप करत 'दृश्यम 3'च्या निर्मात्यांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला. अशातच आता 'दृश्यम' आणि 'दृश्यम 2'मध्ये मुख्य भूमिका साकारलेल्या अजय देवगणने प्रतिक्रिया दिली आहे.