भारताची गेल्या वर्षभरात कसोटी क्रिकेटमध्ये पिछेहाट झाली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर ग्रहण लागल्याचं दिसत आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिकाही गमावली. त्यामुळे आता संघात बदल करण्याची मागणी जोर धरत आहे. असं असताना हार्दिक पांड्याच्या कमबॅकबाबत चर्चांना उधाण आलं आहे.