नुकताच एका बड्या नेत्याने महायुतीमधून बाहेर पडून स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यांनी थेट मुंबईतील उमेदवारांची यादी जाहिर केली आहे. हा महायुतीला मोठा फटका असल्याचे बोलले जात आहे.