वनडे वर्ल्डकप जेतेपदानंतर वुमन्स टीम इंडियाला पहिली टी20 मालिका खेळली. या मालिकेत भारताने श्रीलंकेला 5-0 ने मात दिली. या विजयानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.