पाकिस्तान हादरला, भारताच्या त्या एका निर्णयाने उडाली झोप, सीमेवर तणाव, कोणत्याही क्षणी होऊ शकतो विनाश

गेल्या अनेक वर्षांपासून भारत पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावात राहिले आहेत. पाकिस्तान कायमच सीमेवर कुरापती करताना दिसतो. हेच नाही तर पाकिस्तानमधून दहशतवादी भारतात पाठवून मोठे हल्ले घडवण्याचा कट कायमच पाकिस्तान करतो.