India-Pakistan War : पुढच्यावर्षी 2026 मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध होईल का? अमेरिकेचा मोठा दावा

India-Pakistan War : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांना टार्गेट केलं. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला. भारताने या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं.