नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारताला बसला सर्वात मोठा धक्का, टॅरिफबाबत मोठी बातमी, आता नवीन संकट
मोठी बातमी समोर येत आहे, भारताला आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. टॅरिफबाबत मोठी बातमी समोर आली असून, याचा मोठा परिणाम हा निर्यातीवर होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.