India Pakistan Relations : पाकिस्तान घासतोय भारतापुढे नाक, मैत्री करण्यास उतावीळ, बांगलादेशातील एका फोटोच्या आधारे मोठा दावा!

पहलगाममधील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणलेले आहेत. असे असतानाच आता भारत बांगलादेशातील एका फोटोची मदत घेत भारतासोबत मैत्री करण्यास उतावीळ झाला आहे.