'जब जिंदगी एक बार मिली है तो दो बार क्यों सोचे' हाच विचार करून या अभिनेत्रीने चित्रपट साईन केला. कधी 'मनहूस'म्हणवली जाणारी ही स्टार वादात सापडूनही अखेर सुपरस्टार बनली. तिच्या छोट्या बजेटच्या चित्रपटाने मोठा धमाका केला आणि 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला. या चित्रपटाने तिला एक नवी ओळख मिळवून दिली. जे जोखीम स्वीकारतात तेच इतिहास घडवतात, तिनं सिद्ध केलं. कोण आहे ती ?