मोठी बातमी समोर येत असून ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे उमेदवार गायब झाले आहेत, त्यांचं अपहरण करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.