पहलगाम अतिरेकी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर हे भारत आणि पाकिस्तान संबंधात तणाव आला होता. ज्यानंतर भारताने आता डिप्लोमॅटिक आणि स्ट्रेटेजिक पावले उचलली आहेत.