भारत-पाकिस्तानाने एकमेकांना का सोपवली आण्विक स्थळांची यादी ?, ऑपरेशन सिंदूरनंतर मोठे पाऊल

पहलगाम अतिरेकी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर हे भारत आणि पाकिस्तान संबंधात तणाव आला होता. ज्यानंतर भारताने आता डिप्लोमॅटिक आणि स्ट्रेटेजिक पावले उचलली आहेत.