रोहित शर्मा आणि विराट कोहलीने वनडेतून निवृत्ती घेतल्यानंतर…! आर अश्विनने व्यक्त केली भीती

रोहित शर्मा आणि विराट कोहली त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. दोघंही आता फक्त वनडे आंतरराष्ट्रीय सामने खेळतात. त्यामुळे लवकरच वनडे क्रिकेटलाही रामराम ठोकतील असं चित्र आहे. असं असताना आर अश्विनने एक चिंता व्यक्त केली आहे.