Chanakya Niti : अशा लोकांकडून कधीच अपेक्षा ठेवू नका, चाणक्य काय म्हणतात?

चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात समाजात असे काही लोक असतात, त्यांच्याकडून तुम्ही कधीही अपेक्षा ठेवू नका, त्यामुळे तुमच्यावर पश्चातापाची वेळ येऊ शकते, जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.