मुंबई ही मराठी माणसाचीच असून येथे उत्तर भारतीय महापौर बसवण्याचे भाजपचे स्वप्न कधीही पूर्ण होऊ देणार नाही, असा इशारा सामना अग्रलेखातून देण्यात आला आहे.