विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर हरिभाऊ राठोड यांचा गंभीर आरोप

"लोकं 1-1:30 वाजता आलेत, त्यांची पहिली स्क्रुटनी होते, मात्र अर्ज स्वीकारणं लोकांचा हक्क आहे. मुख्यमंत्री याला जबाबदार आहेत, गगराणी देखील दोषी आहेत. पोलिसांनी जाऊ दिलं नाही ते देखील जबाबदार आहेत"