India-Balochistan : चीनची भूक कधी मिटतच नाही. त्यांच्या महत्वकांक्षा किती मोठ्या आहेत हे सगळ्या जगाला माहित आहे. आता एका बलूच नेत्याने भारत सरकारला पत्र लिहून चीनच्या आगामी पावलाबद्दल आधीच सर्तक केलं आहे. कंगाल पाकिस्तान असं करण्यापासून मागे-पुढे पाहणार नाही.