आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून साम दाम दंड भेद चा वापर होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. संजय राऊत यांनीही उमेदवारांवर दबाव आणला जात असल्याचे म्हटले. कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीचे २१ नगरसेवक बिनविरोध निवडून आले, तर पुण्यात शिंदे गट आणि भाजपची युती तुटली आहे.