रविचंद्रन अश्विनने टी20 वर्ल्डकप स्पर्धेबाबत चिंता व्यक्त केली आहे. या स्पर्धेच्या लोकप्रियतेत घट होण्याची भीती त्याने व्यक्त केली आहे. त्याचं नेमकं कारणंही त्याने स्पष्ट केलं आहे. चला जाणून घेऊयात त्याबाबत...