Chanakya Niti : अशा लोकांपासून कायम सावध राहा, चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, ते म्हणतात समाजात असे काही लोक असतात ज्यापासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे, अन्यथा तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.