बिनविरोध निवडणुकांचा निकाल राखून ठेवू नका, निवडणूकच रद्द करा; उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत जाहिरनामा प्रसिद्ध केला. यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली. हेच नाही तर निवडणुका रद्द करा असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.