मुंबईचा महापौर मराठीच होणार; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

राज ठाकरे यांनी मुंबईच्या महापौरपदासाठी मराठी व्यक्तीचीच मागणी पुन्हा केली आहे. त्यांनी सत्ताधारी पक्षांच्या धोरणांवर, विशेषतः बिनविरोध निवडणुका आणि पश्चिम बंगालमधील स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बीएमसीच्या आर्थिक व्यवस्थापनावर चिंता व्यक्त करत, तीन लाख कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आणि महाराष्ट्राचे राजकारण उत्तर प्रदेश-बिहारसारखे होऊ नये अशी भूमिका मांडली.