बडोद्याचं साम्राज्या मराठेशाहीचं, तिथे गुजराती महापौर कसे? ठाकरेंचा सवाल

उद्धव ठाकरेंनी सरकारवर विविध मुद्द्यांवरून टीका केली. त्यांनी आर्थिक केंद्र अहमदाबादला हलविल्याबद्दल, मराठी माणसाचा अपमान होत असल्याबद्दल आणि पाणीपुरवठा प्रकल्पांवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गारगाई-पिंजाळ धरण प्रकल्प झाडांच्या कत्तलीमुळे थांबवून, समुद्राच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्याचे आपले नियोजन कसे उद्ध्वस्त केले, हे त्यांनी सांगितले.