राजकारणात कधी असे यापूर्वी झाले नाही. तुम्ही राज्य कुठे नेऊन ठेवलंय हे तुम्हाला कधी कळणार आहे की नाही? असा सवाल मनसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी केला आहे.