आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये पतीचं पत्नीसोबत नातं कसं असावं? आपल्या मुलांवर वडिलांनी संस्कार कसे करावेत? याबद्दल चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.