निवडणुकांच्या मार्गातील बेड्या तर तुटल्या, पण… सामनातून ठाकरेंनी व्यक्त केला संशय
सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला फटकारल्यानंतर सामना अग्रलेखातून महायुती सरकारवर सडकून टीका करण्यात आली आहे. मतचोरी, ईव्हीएम घोटाळा आणि प्रशासकीय भ्रष्टाचारावर ठाकरे गटाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.