अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, भारताचा तब्बल 9000 कोटींचा थेट फायदा, जगात तणाव पण..
अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केल्यानंतर जगात तणावाची स्थिती बघायला मिळत आहे. मात्र, दुसरीकडे भारताची चांदी होताना दिसतंय. भारताचा मोठा फायदा होणार असून तब्बल 9000 कोटींचा कर्जाची परफेड होईल.