अनेकदा असं होतं की, काही कारण नसताना पती-पत्नीमध्ये भांडणं होण्यास सुरुवात होते, याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर परिस्थिती घटस्फोटापर्यंत देखील जाऊ शकते, जर पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असेल तर त्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत.