अग्निवीरांबाबत सैन्यदलाचा महत्वाचा निर्णय, परमानंट व्हायचंय तर ही मोठी अट पाळा, अन्यथा शर्यतीतून बाहेर
अग्निवीर योजनेवर विरोधकांनी अनेकदा टीका केली आहे.आता अग्निवीरांची पहिली बॅच सेवानिवृत्त होणार आहे. मात्र, चार वर्षांच्या सेवेनंतर ज्यांना परमानंट सैनिक व्हायचे असेल त्यांना एक मोठी अट लावण्यात आली आहे.