India-China : चीनचं एक नवीन कारस्थान उघड झालं आहे. त्यामुळे चीनवर विश्वास तरी कसा ठेवायचा? हा प्रश्न निर्माण होतो. सध्या चीन भारतासोबत चांगले मैत्रीपूर्ण संबंध ठेऊन असल्याचं दाखवत आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापार सुद्धा वाढला आहे. पण त्याचवेळी चीनचा वाईट इरादा समोर आला आहे.