लातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलासराव देशमुखांच्या योगदानाला सलाम करत डॅमेज कंट्रोल केले. रवींद्र चव्हाण यांच्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त करत, फडणवीसांनी देशमुख हे महाराष्ट्राचे महत्त्वाचे नेतृत्व असल्याचे सांगितले. चव्हाण यांच्या वक्तव्याविरोधात लातूर आणि बाभूळगावमध्ये स्थानिकांनी आंदोलन केले होते.