बांगलादेशातील घटनांमुळे क्रिकेटपटू शिखर धवनचं मन व्यथित, स्पष्टच म्हणाला..

बांगलादेशातील हिंसक घटनांमुळे भारतीयांच्या मनात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. भारत सरकारन या घटनांना निषेध व्यक्त केला आहे. इतकंच काय तर विविध पातळ्यांवर बांगलादेशला धडा शिकवला जात आहे. असं असताना बांगलादेशातील घटनांवर माजी क्रिकेटपटू शिखर धवन याने परखड मत मांडलं आहे.