दक्षिण अफ्रिकेला 3-0 ने लोळवल्यानंतर कर्णधार वैभव सूर्यवंशीने एका वाक्यात पुढचा प्लान सांगितला, म्हणाला..
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात अंडर 19 वनडे मालिका पार पडली. ही मालिका भारताने 3-0 ने जिंकत दक्षिण अफ्रिकेला व्हाईट वॉश दिला. या सामन्यानंतर कर्णधार वैभव सूर्यवंशीने पुढचा प्लान स्पष्ट केला आहे.