ससाने जागा अदानीच्या तोंडात घालतायत! उद्धव ठाकरेची सरकारवर टीका

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या शहरी समस्या, वाढती गर्दी आणि प्रदूषणावर चिंता व्यक्त केली. उद्धव ठाकरेंनी आरे मेट्रो कारशेडच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, मुंबईसह महाराष्ट्राच्या मोक्याच्या जमिनी अदानींसारख्या उद्योगपतींच्या घशात घातल्या जात असल्याचा गंभीर आरोप केला.