अभी नही तो कभी नहीं… ठाकरे बंधूंच्या गर्जनेला शेलारांनी फटकारलं, फेक नरेटिव्ह म्हणत केला हल्लाबोल

मराठी माणसावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, मराठी माणसासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे. हा आमच्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे असं देखील ठाकरे म्हणाले. हाच फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न 2014 साली केला होता, तेव्हा मतदारांनी त्यांना झिडकारलं आणि त्यानंतर याच पध्दतीच्या भावनात्मक मुद्द्यांवर पुन्हा 2017 ची निवडणूक उध्दव ठाकरे लढले मतदारांनी त्यांना ही नाकारलं