Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग कोंबड्यापासून शिका हे गुण

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, चाणक्य यांच्या मते निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपल्याला काही न काही शिकवत असते. मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, आणि याच दुर्लक्षामुळे एक दिवस आपण मोठ्या संकटात सापडतो. जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.