वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या सांयकाळच्या वेळी सूर्यास्तानंतर करणं अशुभ मानलं गेलं आहे. अशा गोष्टी तुम्ही जर सूर्यास्तानंतर करत असाल तर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. परिणामी तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. जाणून घेऊयात वास्तुशास्त्र नेमकं काय सांगतं?