मधल्या फळीतील फलंदाज आणि वनडे उपकर्णधार श्रेयस अय्यरचं टीम इंडियात कमबॅक झालं आहे. जवळपास अडीच महिन्यांच्या ब्रेकनंतर परतला आहे. विजय हजारे ट्रॉफीत त्याने चांगली कामगिरी केली आणि आपला फॉर्मही दाखवून दिला आहे. पण या टीम इंडियातील पदार्पण अजून लांबलं असतं, कारण...