‘धारावी कोणा खासगी व्यक्तीला दिलेली नाही..’ काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
धारावीतील प्रत्येक नागरिकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. येथील पात्र आणि अपात्र यांचा देखील पुनर्विकास होईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारावी येथील प्रचार सभेत दिले आहे.