टीव्ही नाईनला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले. मातोश्रीवर दिलेला शब्द मोडल्याने फडणवीसांसाठी दारं बंद असल्याचे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. मोदींनी नकली संतान संबोधल्याबद्दल खंत व्यक्त करत, आपल्या डोळ्यांतील अश्रूंना अंगार असल्याचे त्यांनी म्हटले.