तुषार आपटे प्रकरण : टीकेनंतर भाजपची माघार? काय म्हणाले राऊत | VIDEO

संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर या आठवड्यात तिसऱ्यांदा माघार घेण्याची वेळ आल्याची टीका केली आहे. एमआयएम आणि काँग्रेससोबतच्या कथित युतीवरून झालेल्या गोंधळासह, त्यांनी अमरनाथ नगरपालिकेत लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपीच्या स्वीकृत सदस्य निवडीवरून भाजपच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर द्यावे अशी मागणी राऊत यांनी केली.