नाशिकच्या प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. 'नाशिककरांनी तुम्हाला पण सत्ता दिली होती पण विरोधकांनी त्यावेळी काहीच केलं नाही. 2015 ला जेव्हा कुंभमेळा होता तेव्हा दोन्ही भावांनी हात वर केले होते, मनगरपालिकेच्या वतीने काहीच करता येणार नाही असं सांगितलं.