मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपावर सडकून टीका केली. मुंबई गुजरातला जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. अगोदर पालघरवर कब्जा केला जातोय, असे राज ठाकरे म्हणाले.