कधी तुमच्या दरवाज्यावर टक टक होईल…काय म्हणाले राज ठाकरे ?
राज ठाकरे यांनी मुंबईच्या महानगर पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थावर तडाखेबंद भाषण केले आहे. यावेळी मराठी माणूस पैसे फेकले तर विकला जातो ही आपली किंमत आहे काय असा सवालही त्यांनी केला.