‘इंशाअल्लाह तो दिवस…’ ओवैसींच्या वक्तव्यावर देवकीनंदन ठाकूर म्हणाले, मग आमची पण एक इच्छा आहे की…

“इराणमध्ये महिला एकत्र येऊन हिजाब उतरवतात. मुस्लिम महिलांनाही हिजाब नकोय,कोणालाही पारतंत्र्य नकोय. पण ओवैसी अर्धसत्य बोलले, भारतामध्ये लोकसंख्येचे प्रमाण असंतुलित होत आहे. म्हणून हिंदूंनी एकजूट व्हावं, तरच हिंदू या देशावर राज्य करू शकतील”