Devendra Fadnavis : 90 च्या दशकात वाढवण बंदर बांधण्याचा निर्णय झाला. फायनल झालं. त्यावेळी काही लोकं कोर्टात गेले. डहाणूचा हा नॅचरल एरिया आहे. तो खराब होईल. सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली.