भाजप नेते अण्णामलाईंच्या मुंबई महाराष्ट्राचं शहर नाही या वक्तव्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती, तर संजय राऊत यांनी अण्णामलाईंच्या औकातवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मराठी माणसाला धमक्या देण्यावरून हल्ला चढवला. देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले.