मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही ९ मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ठाकरे बंधूंनी केलेल्या आरोपांवर सडेतोड उत्तर दिले. मातोश्रीची बदनामी, कोस्टल रोडचे श्रेय, मुंबई अदानीला विकल्याचा आरोप तसेच धारावी पुनर्विकास आणि वाढवण बंदराच्या मुद्द्यांवर त्यांनी भूमिका स्पष्ट केली. मुंबईकरांनी आपल्यासाठी हृदयाचे दरवाजे उघडल्याचे ते म्हणाले.