टीम इंडिया, प्रशिक्षक गौतम गंभीर, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याबाबत सोशल मीडियावर रोज काही ना काही चर्चा होत असते. इतकंच काय तर यांचं एकमेकांशी पटत नसल्याचं देखील बोललं जात आहे. पण या बातम्यांमध्ये तथ्यही नसते. पण आता एक सकारात्मक बातमी समोर आली आहे.