आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, अर्थतज्ज्ञ होते. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या आजच्या काळात देखील आपल्याला उपयोगी पडतात. चाणक्य म्हणतात जर तुमची कोणाकडून फसवणूक होत असेल तर तुम्हाला काही संकेत मिळतात, ते तुम्हाला ओळखता आले पाहिजेत.